भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील पहिल्या टप्प्यात ज्यांनी भारतीय जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची मशाल पेटवली असे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळ गंगाधर टिळक ज्यांना लोकमान्य टिळक ही उपाधी जनतेनेच बहाल केली. टिळक हे केवळ एक राजकारणी नेते नव्हते, तर एक महान शिक्षक,पत
'पाऊस' हा शब्द जरी उच्चारला तरी मनात शेकडो आठवणी जाग्या होतात. तो केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर तो जीवनाचा, प्रेमाचा, आशेचा आणि सृष्टीच्या पुनर्जन्माचा उत्सव आहे. पावसाने नटलेले आभाळ, चिंब भिजलेली माती, झाडांवरून टपकणारे थेंब आणि मातीचा दरवळ हे सगळं मनात ए
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात विनायक दामोदर सावरकर हे एक अत्यंत प्रभावशाली, बहुआयामी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. सावरकर केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते एक प्रखर राष्ट्रवादी, विचारवंत, इतिहासकार आणि प्रभावी साहित्यिकही होते.
जेव्हा जेव्हा हा प्रश्न येतो की माझे आवडते पुस्तक कोणते? तर माझं उत्तर असतं ते फक्त "इट्स ऑलवेज पॉसिबल" हे. अगदीच! पुस्तकाचे शीर्षक विलक्षण आहे. या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉ. किरण बेदी. असं काय आहे या पुस्तकात, की जे वाचकांना नेहमीच आवडतं?
महाराष्ट्र कृषी दिन : शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान अन्न हे प्रत्येक प्राण्याची प्राथमिक गरज आहे आणि त्या अन्नाचे उत्पादन करणारा शेतकरी हा समाजाचा खरा पोशिंदा आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र राज्यातही बहुतांश लोकसंख्या शेती व त्यास पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या योगदानाची जाणीव ठेवत, त्यांच्या कष्टांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ जुलै हा दिवस ‘महाराष्ट्र कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भेटी लागी जीवा... लागलीसी आस... दरवर्षी लाखो वारकरी सावळ्याच्या ओढीने पंढरीची वाट धरतात. ज्ञानोबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही प्रत्येक माऊली डोक्यावर तुळस घेऊन, गळ्यात तुळशीमाळ घालून आणि कपाळावर गंध-बुक्क्याचा टिळा लावून पुढे नेत आहेे. खरंच काय असतं या वारीत जी गेली शेकडो वर्ष नित्यनेमाने ही वारी चालत आहे?
नमस्कार मित्रांनो, कसे आहात आज? आजचा विषय वरवर साधा वाटला तरी दैनंदिन आयुष्यासाठी गरजेचा आहे. आपण रोजच्या रोज जे अन्न खातो त्यानेच आपले शरीर पोसले जाते. त्यामुळे फक्त काही समस्या असतील तरच आहाराचा नीट विचार करण्यापेक्षा जर कोणतीही समस्या नसताना सुद्धा
बदल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. सध्याच्या युगात प्रत्येक नवीन बदल स्वीकाराणं म्हणजे अधुनिक होणं , ही जगण्याची व्याख्याच झाली आहे. कोणते बदल स्वीकारायचे आणि कोणते स्वीकारायचे नाहीत हे व्यक्तिपरत्वे भिन्न असले तरी बदल स्वीकाराण्याच
नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज तुमच्यासमोर मी एक असा विषय घेऊन आले आहे, ज्याबद्दल आपल्याला फार माहीत नाही. फारसा अनुभव नाही, परंतु तरीही हा विषय महत्त्वाचा आहे. आपल्यापैकी अनेकांना कधी न कधी स्किन ॲलर्जी चा त्रास झालाच असेल. कधी एखादे क्रीम वाप
नवीन वर्षाचा पहिला कसोटी सामना सिडनीमध्ये १-१ च्या बरोबरीने सुरू होणार होता. सिडनी मैदानाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटचा इतिहास वसलेला आहे. दोन्ही संघांकडे सिरीजमध्ये अजेय बढत घेण्यासाठी ही चांगली संधी होती. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा नि
ज्येष्ठ क्रिकेट समालोचक हर्षा भोगले एका कार्यक्रमात म्हणलेले की आयुष्य हे टेस्ट क्रिकेटसारखं असतं. ते नेहमी तुम्हाला दुसरी संधी देतं. भारतीय संघाकडेही अशीच एक दुसरी संधी मेलबर्नच्या सामन्यात होती. पहिल्या सामन्यात ३६ धावांवर बाद होऊन भारतीय संघाला एक
वैश्विक महामारी कोरोनाच्या काळात नोव्हेंबर २०२० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. १० नोव्हेंबरला आयपीएलची फायनल झाल्यानंतर २७ नोव्हेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियात ३ वन-डे, ३ टी-ट्वेंटी आणि ४ कसोटी सामने खेळण्यास सज्ज होता.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणजेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यांची शृंखला..! क्रिकेटप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचे माजी कर्णधार व आघाडीचे फलंदाज सुनिल गावसकर ह्यांच्या सन्मानाप
जोवर ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होत नाही तोवर आपण ठरवून काहीही केलेलं ठीक होत नसते किंवा कुठल्याही त्या गोष्टीसाठी जी आपल्याला करायची असूनही, तूर्तच करायची नसते तरीही आपण करत असतो ती कधीतरी पूर्णत्वाकडे किंवा पूर्णही होते पण मनातून ती गोष्ट क
सह्याद्रीवरच्या या काळ्या कातळांची केवढी पुण्याई. राजा देखीला, स्पर्शीला अन् जाणीला. राजांची पायधूळ याच्या पायरीला लागली, तसं उभ्या देहाचं सोनंच झालं. हिरव्या गवतात अन् धुक्यात हरवलेल्या वाटा जणू जीवंतपणी स्वर्ग पाहण्यासाठीच आहेत असं वाटतं. कुणासाठी ह
बसस्टाॅपवर प्रत्येकच माणूस कधीतरी गेलेला आहे, कधी बसस्टॉपवर गेल्या गेल्या बस मिळते तर काहीवेळा बसची वाटही पहावी लागते. बसस्टॉप या जागेची गंमत म्हणजे ज्याला आपण 'ओळखीची नाती' म्हणतो ती त्या जागेवर अधिक जुळतात. बसची वाट पाहणे हा देखील ओळख होण्याचा किंवा क
शहाण्यासारखा वागलास तरच खाऊ मिळेल, हे वाक्य आपण लहानपणी ऐकलेलं असतं. शहाण्यासारखं वागून कित्येकांनी तो खाऊ पटकावलाही असेल.. म्हणजेच 'खाऊ' नावाच्या गोष्टीची ओळख आपल्याला अगदी बालपणीच होते. बालपणी अनेक लोक आपल्याला खाऊ देत असतात. कुणी बिस्कीट, कु
;नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नवीन वर्ष सर्वांना सुखाचे आणि आरोग्याचे जावो हीच मनोकामना. आज एका नव्या विषयाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे. आपण आजकाल पाहतो आहोत की आपल्या देशात डायबेटिस असणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे.
Pre-workout meal नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? सर्वात आधी मी तुम्हाला एक किस्सा सांगते. दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका जुन्या महिला क्लाएंटशी बोलणे झाले. त्या राष्ट्रीय स्तरावर बास्केट बॉल खेळतात. काही दिवसांनी सामने आहेत म्हणून सध्या practice जो